संपूर्ण लेख

सूर्यमालेच्या जन्माचं रहस्य उलगणारा ‘बेन्नू’तील खजिना

पृथ्वीपासून ३२ कोटी किलोमीटरवर असलेल्या ‘बेन्नू’ या लघुग्रहावर ‘नासा’नं २०१६ मधे यान पाठवलं होतं. ते यान या लघुग्रहावजवळ…
संपूर्ण लेख

भारतांनं चंद्रमोहिमेतून नक्की काय साधलं?

भारताचं चांद्रयान-३ ठरलेल्या दिवशी, नियोजित वेळी आणि निश्चित केलेल्या जागी चंद्राच्या भूमीवर उतरलं आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं…
संपूर्ण लेख

भारतीय संशोधकांना चंद्रानंतर आता सूर्याचे वेध!

भारताचं चांद्रयान-३ चंद्राच्या भूमीवर उतरलं की लगेचच, म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला इस्रो (भारतीय अवकाश संशोधन…
संपूर्ण लेख

सलीम दुराणी : रूपाइतकंच देखणं क्रिकेट खेळणारा एक शापित यक्ष

सलीम दुराणी आपल्या देखण्या रूपानं आणि बहारदार खेळीनं रसिकांना रिझवत राहिले. प्रेक्षकांच्या आग्रहावरून सिक्सर मारणाऱ्या दुराणींचं क्रिकेट १९७८मधे…
संपूर्ण लेख

आता म्हणे माणसाला आकाशात बाळ जन्माला घालायचंय

टेस्टट्युब बेबीबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. पण थेट अवकाशात बाळ जन्माला घालण्याची कल्पना रोमांचक म्हणायला हवी. त्याच दिशेनं…
संपूर्ण लेख

झेपावे चंद्राकडे: माणसाच्या आगामी अवकाश मोहिमांचा ध्यास

‘झेपावे चंद्राकडे’चा ध्यास पुन्हा एकदा माणसानं घेतलाय. चंद्रावरच्या मातीमधे अनेक मूलद्रव्यं आहेत. माणसाच्या द़ृष्टीनं ती अमोल आहेत. चंद्राचा अधिक अभ्यास करून आपल्या सौरमालेबद्दलच्या माहितीतही भर पडू शकणार आहे. पण या सगळ्याला चीनच्या आक्रमक संशोधनाचाही पदर आहे.
संपूर्ण लेख

एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन: ४०० प्रजाती शोधणारा मुंग्यांचा माणूस

अवघ्या सृष्टीचा विचार करणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचं नुकतंच निधन झालं. ते ‘निसर्गपुत्र’ होते. मुंग्या हा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. त्यांनी मुंग्यांच्या विविध अशा ४०० प्रजाती शोधून काढल्या. विल्सन यांना उत्क्रांतीची उकल करणारे चार्ल्स डार्विन यांचा वारसदार मानलं जातं.
संपूर्ण लेख

अमृतानुभवाच्या प्रसन्न तत्त्वज्ञानाशी गळाभेट घडवणारा दिठी

दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता अमोद सुनासि आले’ या कथेवर अलीकडेच ‘दिठी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. शब्दांच्या माध्यमातून सांगता न येण्यासारखं काहीतरी या कथेतून मनात उमटतं राहतं. एक विलक्षण समृद्ध करणारा अनुभव मोकाशी वाचकाला या कथेतून देतात. त्यानिमित्तानं या कथेची ओळख आजच्या पिढीला झालीय, त्याचबरोबर अमृतानुभवाच्या तत्वज्ञानाचीही.